महात्मा गांधी विद्यालयात बालक दिन साजरा

  लोकदर्शन👉मोहन.भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती बालक दिन म्हणून साजरी करण्यात आली, याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या…

वसंतराव नाईक विद्यालयात बालक दिन साजरा

लोकदर्शन 👉मोहन भारती कोरपणा-वसंतराव नाईक विद्यालय कोरपणा येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालक दिन म्हणून साजरी करण्यात आली याप्रसंगी मुख्याध्यापक श्री डी जी खडसे पर्यवेक्षक श्री पी बी बोंडे जेष्ठ शिक्षक…

देशात पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात ,,,,,,,,,,,, गडचांदूर येथे दिव्यांग बांधवांनी पेढे वाटून केला आनंदोत्सव साजरा ,,,,,,,,,,,,, माजी मंत्री बच्चू कडू यांचे मानले आभार ..

  लकदर्शन 👉 मोहन भारती. ,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,, दिव्यांगांसाठी महाराष्ट्रात पहिले स्वतंत्र मंत्रालय होत असल्याने गडचांदूर येथे प्रहार दिव्यांग संघटना च्या वतीने पेढे वाटून आनंद व्यक्त केला, दिव्यांग बांधवांना पेढे वाटून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा…

गडचांदूर येथे भारत जोडो यात्रेच्या समर्थनात काँग्रेसची बाईक रॅली. ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, खा. बाळूभाऊ धानोरकर व आ. सुभाषभाऊ धोटे यांनी भरला कार्यकर्त्यांमध्ये जोश.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन 👉 :– (प्रा,अशोक डोईफोडे) ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, भारत जोडो यात्रेच्या समर्थनात जनजागृती करिता गडचांदुर शहरात काँग्रेसच्या वतीने रविवारी बाईक रॅली काढण्यात आली. ही रॅली सचीन भोयर पेट्रोल पंप – बाबाराव शेडमाके चौक – महात्मा फुले…

बालदिनी सखी श्रावणीतर्फे बालकांना पोषक भोजनासह शैक्षणिक साहित्याचे वाटप

  लोकदर्शन 👉 राहुल खरात भुसावळ – तालुक्यातील दर्यापूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत 14 नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधून भुसावळ येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे बालकांना पोषक भोजनासह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला…

भारती विद्यापीठ अभिमत विश्व विद्यालय २१ वा दीपप्रज्वलन

भारती विद्यापीठ अभिमत विश्व विद्यालय २१ वा दीपप्रज्वलन लोकदर्शन पुणे 👉राहुल खरात ; पुणेभारती विद्यापीठअभिमत विश्व विद्यालय, परिचर्या महाविदयालय, पुणे. बी.एस्सी. (नर्सिंग) ३१ वा आणि जनरल नर्सिंग मिडवाइफरी प्रथम वर्षाचे विद्यार्थीचे २१ वा दीपप्रज्वलन सोहळा…

शेतीत जाणारे रस्ते अद्याप ‘पाषाणयुगी’

शंकर तडस चंद्रपूर : आपल्या देशात विविध विकासकामांचा गाजावाजा होत असतो. केलेल्या  कामांचा गाजावाजा करणे ही राजकारणाची गरजही असते. देशात सर्व काही सुरळीत सुरू आहे असे शासन दाखविण्याचा प्रयत्न करते. मात्र कित्येक बाबतीत ग्रामीण भागाचे…

ओबीसींच्या शेतीचे भवितव्य काय ?

डॉ.  विद्याधर बनसोड आज ज्या वर्गाला आपण ओबीसी म्हणतो तो बहुजन समाजातील मोठ्या संख्येने असलेला शेतीनिष्ठ भारतीय समाज आहे.त्यानंतर शेतकरी म्हणून आदिवासी समाजाचा क्रम लागतो.इ.स.२०५६ पर्यंत ओबीसींच्या शेतीची स्थितीगती काय असेल याविषयी जेव्हा मी विचार…