कदाचित २०२४ ही शेवटची निवडणूक ठरू शकेल : प्रा. श्याम मानव

by : Ravindra Tiranik  भद्रावती : वेळिच सावध होत सामाजिक स्तरावर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संघटित राहून लोकशाहीला शाबूत ठेवण्याची नितांत गरज आहे. कदाचित २०२४ ही शेवटची निवडणूक ठरू शकेल, असे प्रा.श्याम मानव यांनी आम्ही भद्रावतीकर…