वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास वारसांना आता 25 लक्ष रुपये साहाय्य
by : Devanand Sakharkar *वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा मुंबई, दि. ४: वन्यप्राण्यांच्या, हल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास, गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात भरीव वाढ करण्यात आली असून यापुढे…