विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात : पालकांनो सावध व्हा!
महाराष्ट्र शिक्षक भरतीबाबत वाचनीय लेख by : G. M. Lande बऱ्याच काळापासून शिक्षक भरती झाली नाही. शासनाने शिक्षक संख्या निश्चिती करण्याचे धोरण बदलविले. पहिले वर्ग १ ते ७ पर्यंत एका तुकडीला १.२५ प्रमाणात शिक्षक असायचे…