भारतात लोकशाही मजबुत करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे ,,,,डॉ अनिल चिताडे
लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात लोकशाहीचा पाया मजबूत करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले असून आता हीच लोकशाही मजबुत करण्यासाठी प्रत्येकाने आपापले योगदान देणे आवश्यक आहे…