By : Mohan Bharti
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर तर्फे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस नुकसान साजरा करण्यात आला , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ.स्मिताताई चिताडे या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य विजय आकनुरवार, डॉ.अनिस खान,डॉ.चेतन वानखेडे, आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी रासेयोचे जिल्हा समन्वयक विजय आकनुरवार यांनी रासेयोच्या विविध कार्यक्रम व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगितले तर प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी रासेयो कार्यक्रम महत्त्वाचे असल्याचे सांगितले, कार्यक्रम अधिकारी डॉ संदीप घोडीले यांनी प्रास्ताविक केले , संचालन ,तथा आभार प्रदर्शन डॉ पवन चटारे यांनी केले, कार्यक्रमाला महाविद्यालयिन कर्मचारी तथा विध्यार्थी उपस्थित होते.