“भारतीय टपाल विभागाच्या वतीने पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन”

 

लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी 👉महादेव गिरी

वालुर येथील स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडनळ संचलित *वाल्मिकेशवर माध्यमिक विद्यालय* व *ज्ञानदिप प्राथमिक विद्यालय* यांच्या वतीने *भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा* निमित्तान भारतीय टपाल विभागाच्या वतीने पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली. होती.भारत देशाला स्वातंत्र्य मिळुन 75 वर्ष झाल्याने अमृत महोत्सव भारतीय टपाल विभागाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 140 विद्यार्थांनी मराठी, हिंदीआणि इंग्रजी भाषेत पत्र लिहून या उपक्रमात सहभागी होऊन भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री .एस. डि.भोकरे, श्री .डि.आर. नाईकनवरे,श्री एम. एस. गिरी,श्री एस.ए.महाडिक,श्री जि.एम. कावळे,श्री बि.व्हि.बुधवंत,श्री आर.बि.राठोड, श्री व्हि.एन.बोंडे, सौ.एस. आर .सोनवणे, आदिंची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *