चंद्रपूर : अचानक वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला असता त्याच्या बैलांनी जिवाची बाजी लावून मालकाला वाचविले. 21 आक्टोबरला दुपारी 2 वाजता चिंतालधाबा येथील मोरे हा शेतकरी आपले बैल राखत असताना अचानक वाघाने त्याच्यावर झडप घातली. आरडाओरड केल्यावर दोन्ही बैल मालकाला वाचविण्यासाठी वाघावर चाल करून गेले. दोन्ही बैलांनी शिंग व पायांनी वाघाला तुडवायला सुरवात केली. त्यामुळे वाघ जंगलात पडून गेला. बैलांनी “जान कि बाजी ” लावून आपल्या मालकाला वाचविले. वाघाने पाठीवर, छातीवर पंजा मारल्याने शेतकरी जखमी झाला. त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
Related Posts
भटाळी पायली गावाचे पुनर्वसन सर्व मुलभूत सुविधांसह आदर्श ठरावे* *- आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वेकोलिकडे केली मागणी
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *- ⭕तातडीने सर्व सुविधा पुरवाव्या* *⭕पाणीपुरवठ्याचे थकीत विद्युत बिल* *वेकोलिने भरावे* नागपूर: वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळी माईन्सअंतर्गत भटाळी_पायली या गावाचा प्रलंबित असलेला पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून, देशातील ‘आदर्श’…
चंद्रपूरचे बंडू धोतरे यांना दिल्लीतील गणतंत्रदिन कार्यक्रमाचे निमंत्रण
By : Shankar Tadas चंद्रपूर : दिल्ली येथे 26 जानेवारी रोजी होणाऱ्या गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रीय युवा पुरस्कारप्राप्त बंडू धोतरे यांना प्रसार भारती तर्फे निमंत्रण देण्यात आले आहे. देशातील मन की…
औरंगाबाद चे संभाजीनगर करणार की नाही*?
लोकदर्शन 👉 मोहन भारती *⭕आ. सुधीर मुनगंटीवार यांचा आघाडी सरकारला सवाल* मुंबई : स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणाची आहुती दिली. त्या संभाजी महाराजांचे नाव औरंगाबादला शहराला देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. महाविकास आघाडी सरकार…