*अग्निपथ योजना केंद्र सरकारने वापस घ्यावी* काँग्रेस पक्षाची मागणी

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

कोरपना,,
कोरपना येथे मा सुभाष भाऊ धोटे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली भारतीय काँग्रेस पक्षा कडून धरणे आंदोलन करण्यात आले.त्या नंतर निवेदन मा वाकलेकर तहसिदार कोरपना यांचे मार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविद यांना पाठविण्यात आले.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजने मुळे देशातील तरुणाचे भवितव्य धोक्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजगारांना मध्ये केंद्र सरकारच्या धोरना बद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
सरकारने ही योजना तातडीने मागे घ्यावे व नव जवानांना त्याच्या भविष्याची खात्री देणारी पूर्वीचीच सैन्य भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी श्री विठ्ठलराव थिपे , अध्यक्ष कोरपना तालुका काँग्रेस कमिटी, विजयराव बावणे संचालक जि म बँक चंद्रपूर, उत्तम पेचे माजी सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर, श्याम रणदिवे माजी सभापती प स, संभाजी कोवे माजी उपसभापती प स ,सिताराम कोडापे माजी सदस्य जिल्हा परिषद ,भाऊराव पा चव्हाण संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, गणेश गोडे माजी अध्यक्ष युवक काँग्रेस ,घनश्याम नांदेकर माजी अध्यक्ष युवक काँग्रेस, नितीन बावणे नगर सेवक, इस्माईल भाई उपाध्यक्ष नगर पंचायत, मनोहर चणे नगर सेवक ,निसार भाई नगर सेवक, राम जी पंदरे नगर सेवक, राजाबाबू गलगट, राहुल मालेकार अध्यक्ष ओ बी सी सेल, उमेश राजूरकर अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना ,रोशन आस्वले युवक काँग्रेस कार्यकर्ता ,अनिल गोंडे उपसरपंच, यादव दरणे उपसरपंच, संजय जाधव उपसरपंच, सुनील कोहचाडे ,रोशन मरापे ,वीरेंद्र मरापे, पवन वणकर व इतर काँग्रेस कार्यकरते उपस्थित होते.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *