तुमगावात सरकारी यंत्रणा व जनप्रतिनिधींना गावबंदी..!!

by : Rajendra Mardane वरोरा : शेतकरी विरोधी नितीच्या विरोधात तुमगांवातील शेतकरी व गांवकऱ्यांनी शासना विरुद्ध एल्गार पुकारला आहे. शासकीय कर्मचारी व जनप्रतिनिधींसाठी गावबंदी घोषित करून तीव्र आंदोलन केले. यावेळी शासकीय पदाधिकारी यांच्या कामचोर वृत्तीच्या…

*बल्लारशा येथून मुंबई करिता दररोज नंदीग्राम एक्सप्रेस व पुणे करिता आठवडयातून ३ दिवस लवकरच रेल्वे धावणार – हंसराज अहीर*

*बल्लारशा येथून मुंबई करिता दररोज नंदीग्राम एक्सप्रेस व पुणे करिता आठवडयातून ३ दिवस लवकरच रेल्वे धावणार – हंसराज अहीर* *हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांचे फलित – मध्ये रेल्वे विभागाने विभागीय रेल्वे* *व्यवस्थापकांकडून मागीतला अहवाल* चंद्रपूर :-…

कदाचित २०२४ ही शेवटची निवडणूक ठरू शकेल : प्रा. श्याम मानव

by : Ravindra Tiranik  भद्रावती : वेळिच सावध होत सामाजिक स्तरावर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संघटित राहून लोकशाहीला शाबूत ठेवण्याची नितांत गरज आहे. कदाचित २०२४ ही शेवटची निवडणूक ठरू शकेल, असे प्रा.श्याम मानव यांनी आम्ही भद्रावतीकर…