निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधार्थ आंदोलन ⭕शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी आयोगाविरुद्ध व्यक्त केला रोष देऊळगाव राजा :

  लोकदर्शन 👉प्रा.अशोक डोईफोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्ह कुणाचे याबाबत काल निकाल दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला. आज शरद पवार…

रासेयो शिबिरातून विद्यार्थ्यांना सकारात्मक दिशा मिळते : आमदार सुभाष धोटे

By : Shankar Tadas कोरपना :  रासेयो शिबिर हे विद्यार्थ्यांचा जीवनाला कलाटणी देणारे असून विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार निर्माण करणारे असतात. रासेयो शिबिरातून विद्यार्थ्यांना सकारात्मक दिशा मिळते. असे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी केले.…

जिवती आकांक्षित तालुका घोषित; चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आगामी आर्थिक वर्षाकरीता 456 कोटी मंजूर

By : Devanand Sakharkar  चंद्रपूर : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध असलेले राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे आगामी 2024-25 या आर्थिक वर्षात जिल्हा…

‘गाव चलो अभियान’ यशस्वीपणे राबविण्यासाठी कोरपना तालुका मंडळाची नियोजनात्मक बैठक

  By : Shankar Tadas कोरपना :. ०४ फेब्रुवारी ते दि. ११ फेब्रुवारी दरम्यान ‘गाव चलो अभियान’ यशस्वीपणे राबविण्यासाठी आज कोरपना तालुका मंडळाची नियोजनात्मक बैठक स्थानिक श्रीकृष्ण सभागृहात आयोजित करण्यात आली; या बैठकीला उपस्थित राहून…

शेतीकरिता वनजमिनीचे पट्टे द्या : पारधी समाजाचे तहसीलदारांना निवेदन

By : Dharmendra Sherkure वरोरा : पारधी समाज हा पूर्वी भटकंती करून वन्य पशु पक्षांची शिकार करून यावर आपली उपजीविका भागवत असे.परंतु शासनाने शिकारीवर कायम स्वरुपी बंदी घातल्याने पारधी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. समाजातील…

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) च्या विविध संस्थांसमवेत मत्स्यव्यवसाय विभागाचा सामंजस्य करार

By : Shankar Tadas मुंबई : महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विकास साठी येथे खूप मोठ्या संधी आहेत. या क्षेत्रात काम करण्याऱ्या केंद्रीय संस्थांबरोबर केलेल्या सामंजस्य करारामुळे राज्याच्या सागरी, निमखारेपाणी व…

अल्पसंख्यांक समाजातील सर्वासाठी घरकुल योजनेच्या धर्तीवर मॉ. फातिमा आवास योजना लागू करा : आबिद अली

By : K P Gatade कोरपना : देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत त असताना गेल्या ,५ दशकापासून गरीबी हटाओचा नारा देत १९८० पासून बेघर कुटुंबाना घरे देण्यासाठी इंदिरा आवास योजना, राजीव गांधी निवारा योजना…