वृक्षारोपण ही आजच्या काळाची गरज- पी.एस.श्रीराम -युनिट हेड, अल्ट्राटेक आवाळपुर
By : Mohan Bharti गडचांदूर : *अल्ट्राटेक वेलफेअर फाऊंडेशन व ग्रामपंचायत आवाळपुर च्या संयुक्य विद्यामानाने आवाळपुर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न* पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे असे प्रतिपादन…