केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जी* यांची*श्री हंसराजजी अहिर*यांनी *नवी दिल्ली* येथे भेट घेतली.!           

   लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर           नवी दिल्ली ÷ माननीय केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जी* यांचेसोबत पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री *श्री हंसराजजी अहिर* यांनी *नवी दिल्ली* येथे भेट घेतली. बल्लारशाह येथील पिटलाईन पूर्ण…

आमदार चषकात महिला गटात पंजाब तर पुरुष गटात कामठी संघाने मारली बाजी!

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर – आमदार सुभाष धोटे यांच्या पुढाकारातून दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लब गडचांदूर व भिमसेना बहुउद्देशीय सुधार संस्था गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचांदूर येथे पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबाल स्पर्धेचे आमदार चषक नुकतेच…

कोलांडी येथे 6 एप्रिल ला माँ चामुंडा मातेची भव्य मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा.                                                       

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ,⭕,5 व 6 एप्रिल ला विविध धार्मिक कार्क्रम चे आयोजन ,,,,,,,,, गडचांदूर,,, ज्ञानगंगा नित्यानंद माऊली आश्रम संस्था आणि गौसेवा केंद्र, कोलांडी ता,जिवती येथे 6 एप्रिल ला माँ चामुंडा मातेची मूर्ती…

कोलांडी येथे 6 एप्रिल  ला  माँ मातेची भव्य मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा.                                                     

.                                                                     …

महापुरुषांना जातीत बंदिस्त करणे हा माणसाचा करंटेपणा* *श्रीपाल सबनीस

लोकदर्शन 👉 राहुल खरात भारतातील महापुरुषांना इथल्या जातिव्यवस्थेत अजूनही अडकलेल्या करंटे लोकांनी आप आपल्या जातीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न केल्याने समाजात जातजाणिवा अधिक घट्ट बनत चालल्या आहेत अन हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे.संविधानातील मूल्यांना भाषणात वापरायचे पण…

समाज जिवंत ठेवायचा असेल तर समर्पण भावनेने कार्य करणे आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी।

लोकदर्शन 👉 राहुल खरात ⭕राज्यपालांच्या हस्ते ठाणे, नवी मुंबई येथील शिक्षण, आरोग्य, पोलीस व समाजसेवा क्षेत्रातील कोरोना योद्धे सन्मानित मुंबई, दि. २९ : समाजाला जिवंत ठेवायचे असेल तर स्वतःच्या नोकरी-व्यवसायापलीकडे जाऊन समाजासाठी समर्पण भावनेने कार्य…

आचार्य शांतारामबापू गरूड व्याख्यानमाला रामानंदनगर* *सातारा प्रतिसरकार हे स्वातंत्र्य आंदोलनातील सोनेरी पान आहे-ॲड.सुभाष पाटील                   

लोकदर्शन 👉 राहुल खरात गोरगरीब महिला व सामान्य जनतेवर होणारे अन्याय निपटून काढणारे, लोकांचा विश्वास संपादन करून, लोकजीवनाशी एकरुप झालेले;लोकाश्रयाच्या बळावर ४४ महिने ब्रिटिश साम्राज्य सत्तेला हादरा देणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील सातारा प्रतिसरकार…

समाजवादी प्रबोधिनी व व्ही वाय आबा पाटील समाज प्रबोधन अकॅडमी मार्फत रामानंदनगर येथे आचार्य शांतारामबापू गरूड व्याख्यानमाला                 

.लोकदर्शन 👉 राहुल खरात _धर्म आणि राजकारण याच्या सांगडीने अधोगती होते_ प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन देशाच्या राजकारणाची दशा दिसत आहे तर दिशा स्पष्ट आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे धर्म आणि राजकारणाची फारकत पाहिजे. या अर्थाने देशातील…

कळमना येथे सार्वजनिक शौचालयाचे भुमीपुजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक सुलभ शौचालयाचे भुमीपुजन करण्यात झाले. गाव सुंदर व स्वच्छ करण्याचा तसेच गावातील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक…

आटपाडी डबई कुरण विषय विशेष लेख! जेष्ठ साहित्यीक डॉ. शंकरराव खरात जन्म शताब्दी वर्षा निम्मीत्त ÷विलास खरात

  लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात डॉ. शंकरराव खरात यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या प्रसंगाचे कथन करीत आहे. • आटपाडी येथील तत्कालीन महार समाज्याने सरकारकडे डबई कुरणातील जमीन मिळावी म्हणून स्वात्र॑त्यानंतर रितसर मागणी केलेली होती. पुर्वी औंध…