👉 दि 21/4/2021 =कोरपना ,वामन अत्राम*** आदिवासी महामंडळ मार्फत आदिवासी समाजावर उपासमारीची वेळ येवू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने मागील अर्थसंकल्पात आदिवासीGB समाजाच्या कल्यांणा करीता त्यांच्या हक्काच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. परंतु अजून पर्यंत त्यांच्या हक्काची योजना मिळाली नाही. मागील वर्षीच त्यांचे कागदपत्र संबंधी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घेतले असूनसुद्धा आज दुसऱ्या वर्षाचे लाँकडावून सुरु होवून पंधरा ते विस दिवस पुर्ण झाले असून सुद्धा आदिवासी समाजाला त्यांच्या हक्काच्या योजनेची प्रतीक्षा करावी लागत आहे. या प्रतीक्षेमुळे आदिवासी समाजावर उपासमारीची वेळ आली असून त्यांना न्याय कधी मिळणार हे सुध्दा न समजनारे कोळेच दिसु लागले आहे.या कासव गतीच्या कामामुळे महाराष्ट्र शासनावर व आदिवासी महामंडळावर समाजात नाराजी चा सुर ऐकण्यात येत आहे. कोरपना तालुका प्रतिनिधी ः वामन आत्राम
Related Posts
स्मशान घाट अपुरे पडतात……
कोरोना संसर्ग वाढला. सत्तर वर्षाचा हिशेब कळला. अवघ्या सात वर्षात. हिशेब मागणारेही उघडे पडले. जुने रुग्णालयं कामात आली. तिथे बेड अपुरे पडले. त्या बेडसाठी रांगा . प्राणवायूसाठी रांगा . इंजेक्शन , औषधींसाठी रांगा. तरीअनेकांना मिळाले…
Zika Virus: करोनापाठोपाठ आता राज्यावर झिकाचंही सावट; जाणून घ्या या विषाणूबद्दल
लोकदर्शन 👉 मोहन भारती करोना विषाणूच्या कचाट्यातून अजून राज्य सावरतंय न सावरतंय तोवरच आता झिका या नव्या विषाणूचं संकटही राज्यावर घोंगावू लागलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या एका गावात या विषाणूचा एक रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा…
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या कोरपना कडून पीककर्ज वाटप
कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाने कोरोना काळातही शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य बी बियाणे खरेदी करण्याकरिता अडचण होऊ नये याकरिता शेतकऱ्यांची दखल घेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयरावजी…