.*शहरी तसेच ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचा 5 टक्के राखीव निधीत्वरीत देण्यात यावा – आ. सुधीर मुनगंटीवार*
दि 19/4/2021 शिवाजी सेलोकर भारत सरकारच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 37 ब मधील तरतुदींच्या अनुषंगाने महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील तसेच ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना दारिद्रय निमुर्लन योजनेअंतर्गत 5 टक्के राखीव निधी तात्काळ देण्यात यावा…