ज्याच्या मुळे मी घडलो,मला वयाच्या १७ व्या वर्षी सकाळ च्या बातमीदार पदावर संधी देऊन पत्रकारिकेतील गृहपाठ दिला,पत्रकारिता क्षेत्रातील भीष्मांचार्य माझे गुरू मा.श्री.विजय कुवळेकर सर ,मुख्य संपादक,दै.सकाळ,दै.लोकमत, बेदै.लोकसत्ता,झी मराठी,झी न्यूज आणि भारतातील पत्रकारांमधून पहिले राज्य माहिती आयुक्त झालेले गुरुवर्य,…त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद आहेत म्हणूनच आज मी घडलो आहे आणि घडत आहे…आज त्याचे माझ्या घरी येण्याने किंवा त्यांच्या पदस्पर्शाने मला मिळणारे आशीर्वाद द्विगुणित झाले…