वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी का झाली?; अपघाताचे कारण ÷ केंद्रीयमंत्री,जितेंद्र सिंह।
लोकदर्शन 👉 मोहन भारती नवरात्रोत्सवात भाविक मोठ्या संख्येने येतात, पण यापूर्वी असे कधीच घडले नव्हते, अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली आहे वैष्णोदेवी मंदिरात २०२२च्या पहिल्याच दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक…