विटा ग्रामीण साहित्य संमेलना मध्ये डॉ, शंकरराव खरात यांचे स्मारक आटपाडी उभे करावे या साठी ठराव घेण्यात यावा ÷विलास खरात

लोकदर्शन। 👉 राहुल खरात

 

आटपाडी ; सांगली जिल्ह्यातील विटा येथे ४० वे ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे त्या मध्ये डॉ, शंकरराव खरात यांचे यथोचित स्मारक आटपाडी मध्ये करावे या साठी साहित्य संमेलना मध्ये ठराव घेण्यात यावा ,म्हणून साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांना डॉ, शंकरराव खरात प्रतिष्ठान चे सचिव विलास खरात यांनी पत्राद्वारे मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here