इन्फंट कॉन्व्हेंट येथे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची प्रदर्शनी.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे इयत्ता २ ते १० वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तूंची प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यात…

इतिहास घडविणारे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन अकोला येथे संपन्न **********

लोकदर्शन अकोला👉प्रा. अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, भारतातील पहिल्या ओबीसी महिला साहित्य संमेलनाचे २०१९ मध्ये अध्यक्ष पद भूषविल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्व महिलांच्या लेखनाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला मी सुरुवात केली. विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये अशा थोडं थोडं येणाऱ्या लेखिकांना…

कोरपणा व जिवती तालुक्यात शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित होणार ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या प्रयत्नांना यश

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर👉 /प्रा,अशोक डोईफोडे/ ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र हे कोरपणा व जीवाती तालुक्यात लवकरच कार्यान्वित होणार आहे यामध्ये गडचांदूर नगरपालिका कार्यक्षेत्रात दोन, कोरपणा नगरपंचायत क्षेत्रात एक, तर जिवती नगरपंचायत एक…

सांगली जिल्ह्यातील आटपाडी इनाम जमिनीवरील मधील साधे कुळ ! .विलास खरात

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात साधारण वैशाख महिन्यात सकाळी-सकाळी दौलत आबाच्या शेतातील वस्तीवरती सैदा व तुकाराम पोहचले होते. त्या वेळास दौलत आबा शेतात नांगरायला जाणेसाठी बैलगाडीत नांगर व इतर सामान ठेवीत असताना दौलत आबाची नजर…

राष्ट्रसंतांच्या विचारातून सुसंस्कृत समाजाची निर्मिती होत आहे – प्राचार्या स्मिता चिताडे

लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना – राष्ट्रसंतांचे विचार समाजाला तारणारे असून त्यांनी मानवी जीवनाशी निगडित प्रत्येक घडामोडीवर ग्रामगीतेच्या माध्यमातून लिखाण केले आहे. त्यांच्या विचारातून सुसंस्कृत समाज निर्मित होत असल्याचे प्रतिपादन प्राचार्या स्मिता चिताडे यांनी केले.…

आज 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य घटक राज्य म्हणून 43 वर्ष पूर्ण झाले असून सुद्धा प्रेम नगर हे गाव महाराष्ट्र – तेलंगणा सीमेलगत असल्याने गावाची पिवळणिक होत आहेत.*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर प्रेम नगर हे गाव महाराष्ट्र – तेलंगणा सीमेलगत आहेत.या गावाला बसून आज जवळपास 30 वर्ष होत असून आज ही त्या गावात मुल भूत सुविधा उपलब्ध नाही.कारण हा गाव महाराष्ट्र तेलंगणा सिलेंगत…