कृषी कर्जमाफीतून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जांचे पुनर्गठण करा .
लोकदर्शन 👉 राहुल खरात *⭕सादिक खाटीक यांची मागणी .* आटपाडी दि . १९ (प्रतिनिधी ) महाविकास आघाडी सरकारने पहिल्या दोन महिन्यानंतर वीस हजार कोटी रुपयाची शेतकऱ्यांची कृषी कर्ज माफी करून जनतेचा दुवाँ मिळविला आहे .…