चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई द्या प्रहार ची मागणी*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकांचे नुकसान झाले असून त्यांना अजुन पर्यंत पिकं विमा कंपनीतर्फे नुकसान भरपाई मिळाली नव्हती आणि चंद्रपूर जिल्ह्याल्या यादीतून वगळण्यात आले होते. तेव्हा या प्रकरणाची दखल…