सास्ती – राजुरा मुख्य रस्त्याचे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕५ कोटी रुपये निधी च्या विकासकामाला सुरूवात. राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने राजुरा तालुक्यातील मौजा सास्ती, धोपटाळा, रामपूर, राजुरा या वेकोलीच्या अत्यंत वर्दळीच्या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात…

जनसंपर्क कार्यालय जनतेला न्याय मिळवून देणारे केंद्र व्हावे. — आमदार सुभाष धोटे।                                                .

. लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕रामपूर येथे आमदार सुभाष धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन. राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर येथे रामपूर, धोपटाळा, सास्ती येथील नागरिकांच्या समस्या जाणून निराकरण करण्यासाठी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांचे…

पद्मशीला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सांगली शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

लोकदर्शन 👉 राहुल खरात *⭕गुणवंत व कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार सोहळा संपन्न* आज ७ मे २०२२ रोजी वसगडे तालुका पलुस येथे “पद्मशीला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पलुस” च्या सांगली शाखेचा तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत व कर्तृत्ववान व्यक्तींचा…

वंचित बहुजन आघाडी व अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघा तर्फे आद.ॲड.प्रकाश आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

  लोकदर्शन सांगली :👉 राहुल खरात दि. ८ मे २०२२ वंचित बहुजन आघाडी आणि अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अध्यक्ष आद.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र व आरोग्य…

डाॅ.शंकरराव खरातांनी साहित्यातून वंचित मानसांच्या वेदनांचे चिञण मांडले—प्रा.राजा जगताप

  लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात डाॅ.शंकरराव खरात यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास मिळाला होता व त्यांचे समवेत कार्य ही केले होते ,त्यामुळे डाॅ.शंकरराव खरातांच्या वडीलांनी तराळकी करत त्यांना उच्य शिक्षण देऊन तेंव्हाचे मराठवाडा विद्यापीठ ,आताचे डाॅ.बाबासाहेब…

गांधी सागर तलाव खोलीकरण कामाच्या शुभारंभाने नागरिकांच्या आशा पल्लवित

,*लोकदर्शन 👉राजेंद्र मर्दाने* *वरोरा* : गांधी सागर तलाव खोलीकरण कृती समिती मार्फत लोकसहभागातून तलावाच्या खोलीकरण कामाचा शुभारंभ खासदार बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते भूमिपूजनाने झाल्याने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या…