मुलींनी शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे ,,,प्राचार्या स्मिता चिताडे.
लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,,, आजच्या काळात मुलींनी शिक्षण घेऊन स्वावलंबी बनून नावलौकिक करून आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन प्राचार्या सौ स्मिता चिताडे यांनी स्थानिक महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात…