राज्यातील सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– महाराष्ट्र राज्य सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असून यामुळे राज्यातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, महिला, नोकरदार, व्यापारी, गरीब वर्ग, मध्यम वर्ग अशा सर्वच घटकांना लाभ मिळणार आहे. या बजेटमुळे राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी भरीव तरतूदी करण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार हे सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी झटणारे सरकार आहे हे या अर्थसंकल्पातून पून्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here