विधिमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कृषिपंप व ग्राहकांची वीजजोडणी तोडू नये – उपमुख्यमंत्री अजित पवार.

मोहन भारती दिनांक : 03-Mar-21 मुंबई, दि. २ : शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत दिले.…

“पंतप्रधान नरेंद्र मोदींची दाढी वाढत गेली, तसा जीडीपी घसरत गेला”; काँग्रेस नेत्याचा ‘ग्राफिकल’ टोला

दि. ३ मार्च २०२१ देशाच्या जीडीपीवरुन पुन्हा एकदा काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी २०१७ पासून २०१९-२० या वर्षांतील जीडीपीच्या आकडेवारीची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाढीशी केली…