राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा”

 

लोकदर्शन वालुर 👉 महादेव गिरी

वालुर येथील स्व. नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मिकेश्र्वर माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.
आदर्श राजमाता जिजामाता या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. स्वामी विवेकानंद यांचे जिवनकार्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या दोन्ही स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्सहाने सहभाग घेतला. या दोन्ही स्पर्धेतील प्रथम,, द्वितीय, तर्तीय क्रमांक काढण्यात येणार असून सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या स्पर्धांच्या यशस्वी तेसाठि मुख्याध्यापक एस.डि.भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एम.एस.गिरी, बि.व्हि.बुधवंत, डि.आर. नाईकनवरे, आर.बि.राठोड, आदिंनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here