कौशल्य निपुण समाज घडविणे हि काळाची गरज : कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे*.

  लोकदर्शन 👉 प्रा. गजानन राऊत केंद्र शासनाच्या ‘उन्नत भारत’ अभियाना अंतर्गत “विद्यापीठ आपल्या गावात” या उपक्रमा अंतर्गत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारे सुरू करण्यात येत असलेल्या केंद्राच्या उदघाटनिय प्रसंगी सन्माननीय कुलगुरूंनी मार्गदर्शन केलेत. विद्यापीठाने उच्च…

सरपंच गावाचा श्वास आहे : भास्कर पेरे

by : Shankar Tadas कोरपना : ग्राम विकासाची धुरा सरपंचाच्या खांद्यावर असते. गावातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन बालगोपालांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाची काळजी सरपंचाने घेणे आवश्यक आहे. कारण सरपंच हा गावाचा श्वास आहे असे प्रतिपादन पाटोदा…